Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिल्हाधिकारी वसुमना पंत धान रोवणीच्या बांधावर महिला शेतक-यांसोबत संवाद जाणून घेतल्या समस्या




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

820816696/9860020016


चंद्रपूर  : - चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात रोवणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत तळोधी (बा.) येथील धानाच्या बांधावर पोहचल्या. धान रोवणीमध्ये व्यस्त असलेल्या महिला शेतक-यांसोबत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिका-यांनी ऐकून घेतल्या.

Post a Comment

0 Comments